पुणे बेंगलोर महामार्गावरती बंद पडलेल्या महामार्गाच्या कामामुळे वारंवार होत आहे वाहतुकीचीकोंडी निर्माण – प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांतून संताप व्यक्त

कोल्हापूर: पुणे बेंगलोर एन एच 48 या महामार्गाचे सहा पदरी चे काम सातारा ते कोल्हापूर या दरम्यान काम सुरू आहे सध्या सातारा ते पेठ नाका यादरम्यानचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून वाहतूक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाल्याचे दिसत आहे परंतु पेठ नाका ते कोगनोळी टोल नाका यादरम्यान चे काम रखडले आहे या कामामुळे या महामार्गावरती छोटे-मोठे अपघात व जागोजागी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे याचा हा त्रास आम जनतेला व वाहन चालकांना होत आहे भारतीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर विभाग यांनी मार्च 26अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे एका माहिती अधिकारा मध्ये माहिती दिली आहे. तथापि या महामार्गावरती कागल, गोकुळ शिरगाव, उचगाव फाटा, तावडे हॉटेल, सांगली फाटा, पुलाची शिरोली नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी फाटा, शिये फाटा,
टोप, मंगरायाचीवाडी फाटा, अंबप फाटा, वॉटर उड्डाणपूल, किणी टोल नाका, तांदुळवाडी, येलूर फाटा, कामेरी ईश्वरपुर फाटा, वाघवाडी फाटा तसेच पेठनाका उड्डाणपूल या सर्व ठिकाणी अर्धवट कामे राहिली आहेत गेली तीन ते चार वर्षे झाली या महामार्गाचे सहा पदरीचे काम सुरू असून पेठ नाका ते कोगनोळी टोल नाका यादरम्यान सर्वच ठिकाणी अपूर्ण कामे तसेच पावसामुळे महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे तसेच अपघात ही होत आहेत कोल्हापूर हे जिल्ह्याचे केंद्रस्थान असल्याने या ठिकाणी कागल, गोकुळ शिरगाव शिरोली पुलाची या ठिकाणी एमआयडीसी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महामार्गावरती ट्रान्सपोर्टच्या गाड्या व एमआयडीसी कामगार यांची मोठ्या प्रमाणात रहदारी होत आहे. वाहतूक दोन्ही बाजूने सर्विस रोडनेच सुरू असल्याने काही ठिकाणी अवजड वाहने ट्रान्सपोर्ट मध्ये गाडी भरणे करता जात असताना एकच मार्गाने जात आहेत त्यामुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
गांधीनगर येथे कापड मार्केट मोठ्या प्रमाणात असल्याने कर्नाटक महाराष्ट्र व कोकण या विभागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात ,भाजीपाला फळे, कडधान्य व गुळाचे मार्केट मार्केटयार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो कोल्हापूर शहरामध्ये जग प्रसिद्ध अर्धशक्ती पीठ महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे श्रावण महिना व दसऱ्यामध्ये खूप खूप गर्दी असते लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात रंकाळा तलाव तलाव, किल्ले पन्हाळा गड येथे ही पर्यटक मोठ्या प्रमाणात रोज येत असतात,वाडी रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत केदारलिंग (ज्योतिबा) देवालयाची मंदिर असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात व पर्यटनासाठी पर्यटक सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज येत असतात अशा सर्व पर्यटकांना या महामार्गाच्या अर्धवट कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे दिवशेनं दिवस वाहतूककोंडी ,रहदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रशासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष घालावे व या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

अवैध प्लॉटिंग की खबर जुटाने वाले पत्रकारों को धमकी!

सौंसर में पत्रकारों को डराने का आरोप, पुलिस से सुरक्षा और कड़ी कार्रवाई की मांग

रिपोर्टर — राजेश चौधरी| NCIB NEWS

सौंसर (पांढुर्णा)। सौंसर क्षेत्र में कथित अवैध प्लॉटिंग से जुड़ी जानकारी जुटाने और समाचार प्रकाशित करने वाले पत्रकारों को धमकाए जाने का मामला सामने आया है। तीन स्थानीय पत्रकारों ने आरोप लगाया है कि उन्हें फोन और मौखिक रूप से डराने-धमकाने के साथ गंभीर परिणाम भुगतने की धमकी दी गई। मामले ने पत्रकारों की सुरक्षा और क्षेत्र की कानून-व्यवस्था को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।

जानकारी के अनुसार, 22 अगस्त 2026 को दोपहर करीब 12:03 बजे आकाश ठवरे नामक व्यक्ति ने ‘मिराज भारत (DA News)’ के पत्रकार ओम सिंह ठाकुर को फोन किया। पत्रकार के अनुसार, बातचीत के दौरान अभद्र भाषा का प्रयोग करते हुए कथित रूप से कहा गया कि प्लॉटिंग के खिलाफ खबर प्रकाशित करने पर अच्छा नहीं होगा और “दूसरे रास्ते” अपनाने की बात कही गई।

पत्रकारों के मुताबिक, रिंटू खान (दैनिक आम सभा) को लेकर भी कथित तौर पर धमकी भरी बात कही गई। वहीं राजू शिंदे द्वारा जाम के पास चल रही प्लॉटिंग से संबंधित जानकारी तहसील स्तर से जुटाए जाने के दौरान उन्हें भी मौखिक रूप से धमकाने का आरोप है।

‘गिरिराज बिल्डर’ से संबंध का दावा

पत्रकारों का कहना है कि धमकी देने वाले व्यक्ति का संबंध ‘गिरिराज बिल्डर’ से बताया जा रहा है। क्षेत्र में संबंधित प्लॉटिंग को लेकर पूर्व में भी चर्चाएं और शिकायतें सामने आने की बात कही जा रही है। हालांकि, इन आरोपों की स्वतंत्र एवं आधिकारिक पुष्टि होना अभी बाकी है।

पत्रकारों ने पुलिस से लगाई सुरक्षा की गुहार

पत्रकारों का कहना है कि यदि अवैध गतिविधियों अथवा अनियमितताओं की जानकारी जुटाने वाले पत्रकारों को धमकाया जाएगा, तो यह केवल पत्रकारों के लिए नहीं बल्कि आम जनता के सूचना के अधिकार और लोकतांत्रिक व्यवस्था के लिए भी गंभीर चिंता का विषय है।

पत्रकारों ने पुलिस प्रशासन से मामले की निष्पक्ष जांच, धमकी की पुष्टि होने पर दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई तथा पत्रकारों को सुरक्षा प्रदान करने की मांग की है।

पुलिस कार्रवाई पर टिकी नजर

अब सबसे बड़ा सवाल यह है कि शिकायत के आधार पर पुलिस प्रशासन मामले की जांच किस दिशा में आगे बढ़ाता है और यदि धमकी के आरोप प्रमाणित होते हैं तो जिम्मेदार लोगों के खिलाफ क्या कार्रवाई की जाती है।

NCIB NEWS का स्पष्ट मत है कि पत्रकारिता का उद्देश्य किसी व्यक्ति को निशाना बनाना नहीं, बल्कि तथ्यों को सामने लाना है। किसी भी शिकायत या आरोप की अंतिम पुष्टि संबंधित जांच और आधिकारिक दस्तावेजों के आधार पर ही मानी जाएगी।

जन अभियान परिषद के सीएमसीएलडीपी अंतर्गत समाजकार्य पाठ्यक्रम का सत्रारंभ

नवप्रवेशित विद्यार्थियों को वितरित की गई पाठ्य-पुस्तकें, नशामुक्ति की शपथ एवं पौधारोपण भी किया गया

पांढुर्णा, /23 अगस्त 2026/

मध्यप्रदेश जन अभियान परिषद, योजना, आर्थिक एवं सांख्यिकी विभाग, मध्यप्रदेश शासन द्वारा संचालित मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व विकास पाठ्यक्रम (CMCLDP) के अंतर्गत बीएसडब्ल्यू/एमएसडब्ल्यू समाजकार्य पाठ्यक्रम के नवीन सत्र का शुभारंभ नगर के प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सीलेंस में किया गया।

कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में नगर पालिका अध्यक्ष श्री संदीप घाटोड़े, जिला पंचायत सदस्य श्रीमती सुनंदा डोंगरे, समाजसेवी श्री रवि हिवरे, समाजसेवी श्री उज्जवल सिंह चौहान, पार्षद श्री दुर्गेश उईके एवं नवांकुर संस्था के अध्यक्ष श्री राजेश कुमार मानकर उपस्थित रहे।

कार्यक्रम में विकासखंड समन्वयक श्री दिलीप आठनेरे ने मध्यप्रदेश जन अभियान परिषद की कार्यप्रणाली, CMCLDP पाठ्यक्रम के उद्देश्य तथा परिषद द्वारा संचालित विभिन्न गतिविधियों की जानकारी उपस्थितजनों एवं विद्यार्थियों को दी। अतिथियों ने नवप्रवेशित विद्यार्थियों को समाजकार्य के क्षेत्र में बेहतर भविष्य निर्माण के लिए शुभकामनाएं देते हुए उनके उज्ज्वल भविष्य की कामना की।

इस अवसर पर अतिथियों द्वारा नवप्रवेशित छात्र-छात्राओं को पाठ्य-पुस्तकों का वितरण किया गया। कार्यक्रम में उपस्थित सभी लोगों ने नशामुक्त समाज के निर्माण का संकल्प लेते हुए नशामुक्ति की शपथ ली। इसके साथ ही ‘एक पेड़ मां के नाम’ अभियान के अंतर्गत अतिथियों एवं उपस्थितजनों द्वारा पौधारोपण किया गया।

कार्यक्रम में जनप्रतिनिधि, परामर्शदाता, नवांकुर संस्थाओं के प्रतिनिधि तथा बड़ी संख्या में छात्र-छात्राएं उपस्थित रहे।

जनगणना हस्तपुस्तिका निर्माण कार्य की समीक्षा, आंकड़ों की गुणवत्ता और शुद्धता पर विशेष जोर

ग्राम एवं नगर निर्देशिका का कार्य समय-सीमा में पूरा करने के अधिकारियों को दिए निर्देश

पांढुर्णा, 23 अगस्त 2026। जिला जनगणना हस्तपुस्तिका के अंतर्गत ग्राम एवं नगर निर्देशिका निर्माण कार्य की प्रगति की समीक्षा एवं निरीक्षण को लेकर रविवार को कलेक्टर सभाकक्ष में महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बैठक में जनगणना से जुड़े कार्यों की प्रगति की समीक्षा करते हुए अधिकारियों को आंकड़ों की गुणवत्ता, शुद्धता एवं समयबद्धता सुनिश्चित करने के निर्देश दिए गए।

बैठक में उप-महारजिस्ट्रार डॉ. विजय कुमार, जिला जनगणना अधिकारी श्रीमती ज्योति ठाकुर, अनुविभागीय अधिकारी, समस्त चार्ज अधिकारी, तकनीकी सहायक, संबंधित कर्मचारी एवं जिला जनगणना प्रभारी श्री अनुज सोलंकी उपस्थित रहे।

उप-महारजिस्ट्रार डॉ. विजय कुमार ने सभी चार्ज अधिकारियों से जनगणना संबंधी कार्यों की प्रगति की जानकारी ली तथा अब तक किए गए कार्यों की विस्तार से समीक्षा की। उन्होंने ग्राम एवं नगर निर्देशिका में दर्ज किए जा रहे आंकड़ों का सावधानीपूर्वक परीक्षण एवं सत्यापन करने पर विशेष जोर दिया।

उन्होंने कहा कि जनगणना से प्राप्त आंकड़े भविष्य की विकास योजनाओं और प्रशासनिक व्यवस्थाओं के लिए महत्वपूर्ण आधार होते हैं। इसलिए प्रत्येक स्तर पर आंकड़ों की जांच कर उनकी शुद्धता सुनिश्चित करना आवश्यक है। किसी भी प्रकार की त्रुटि अथवा विसंगति पाए जाने पर उसका समय रहते परीक्षण कर आवश्यक सुधार करने के निर्देश दिए गए।

अधिकारियों को ग्राम एवं नगर निर्देशिका निर्माण से संबंधित जानकारी निर्धारित मापदंडों एवं प्रपत्रों के अनुसार तैयार करने तथा संबंधित अधिकारियों एवं कर्मचारियों के बीच बेहतर समन्वय स्थापित करने के निर्देश भी दिए गए। बैठक में कार्य को निर्धारित समय-सीमा में पूर्ण करने पर विशेष जोर दिया गया।

बैठक के पश्चात जनगणना कार्यों से संबंधित प्रगति एवं तैयारियों का जायजा लिया गया। अधिकारियों ने जनगणना हस्तपुस्तिका निर्माण कार्य को व्यवस्थित, त्रुटिरहित, गुणवत्तापूर्ण एवं समयबद्ध तरीके से पूर्ण करने के लिए आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करने की बात कही।

15August2022 के अवसर पर @IPS_SantoshM पुलिस अधीक्षक सर मिर्ज़ापुर द्वारा कॉलर श्री विपिन कुमार सिंह जी को पुलिस अपरमहानिदेशक_यूपी112 का प्रशस्ति पत्र व मोमेंटो प्रदान कर सम्मानित किया गया!

#UPP4AmritMahotsav

दिव्यांगजनों के सशक्तिकरण की दिशा में अवसर 🚉♿

प्रयागराज मंडल, उत्तर मध्य रेलवे द्वारा दिव्यांगजनों के लिए ATVM Facilitator के रूप में कार्य करने हेतु आवेदन आमंत्रित किए गए हैं।

📅 आवेदन की अंतिम तिथि: 07 सितम्बर 2026

आवेदन पत्र की जानकारी के लिए उत्तर मध्य रेलवे की www.ncr.indianrailways.gov.in वेबसाइट देखें।

*बालगंधर्व रंगमंदिर कार्यालय,पुणे येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न!*

पुणे: पुणे महानगरपालिका *”बालगंधर्व रंगमंदिर कार्यालय”* येथे 15 ऑगस्ट भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन हर्ष उल्हासाने ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली (एनजीओ),महाराष्ट्र राज्य,लातूर जिल्हा डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व बालगंधर्व रंगमंदिर कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने लातूर जिल्हा एनसीआईबी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी,पोलीस विभागाचे कर्मचारी,बालगंधर्व रंगमंदिर येथील अधिकारी सहकारी कर्मचारी,इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथे भावपूर्ण आदरांजली– विलासबाग येथे उसळला जनसागर! ——— राज्यभरातून आलेल्या मान्यवरांची आणि जनसमुदायाची उपस्थिती; सामाजिक उपक्रमांचे आयोजन

लातूर:(प्रतिनिधी),१४ ऑगस्ट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटुंबीय, मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली.शुक्रवार, १४ ऑगस्ट् रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग,बाभळगाव येथे गायिका सौ. वंदना कांबळे यांनी संतवाणी हा कार्यक्रम सादर केला.लातूरसह राज्यभरात यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी आधुनिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग या विविध क्षेत्रांसह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेले त्यांचे बहुमोल योगदान सदैव स्मरणात राहील. विकासाला गती देतानाच सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे विचार, कार्य आणि लोकसेवेची शिकवण कायम स्मरणात ठेवून त्यांनी घालून दिलेला लोकसेवेचा वसा पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या पुढील पिढीतून करण्यात येत आहे.
देशमुख कुटुंबीयांकडून पुष्पांजली
लोकनेते विलासरावजी देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई विलासरावजी देशमुख, विनायकराव पाटील, शहाजी पाटील, अभिजीत देशमुख, डॉ. सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली.
लोकनेते विलासरावजी देशमुख यांना आदरांजली अर्पन करण्यासाठी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्ट्वाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, मनपा आयुक्त राहूल कुलकर्णी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी रोहीनी नरहे विरोळ, तहसीलदार सौदागर तांदळे, मनपा उपआयुक्त पंजाबराव खानसुळे, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार, का. चेअरमन वैजनाथराव शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परीषद अध्यक्षा उषा पाटील, उपमहापौर स्नेहल उटगे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अभय सांळुके, श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शिवाजीराव जवळगेकर, अॅड. किरण जाधव, लक्ष्मीरमण लाहोटी, धनंजय देशमुख या उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.मान्यवर, अधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आदरांजली कार्यक्रमात सभापती जगदीश बावणे, अशोक गोविंदपूरकर, लक्ष्मण मोरे, अॅड. समद पटेल, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, प्रवीण पाटील, अनंत देशमुख, संतोष देशमुख, अविनाश देशमुख, ललित भाई शहा, विजय देशमुख, कैलास पाटील, अनिल पाटील, गणपतराव बाजुळगे, अॅड. दिपक सुळ, अमर खानापूर, अॅड. दिपक राठोड, अमर राजपूत, गोविंद देशमुख, अॅड. फारुख शेख, डॉ. दिनेश नवगिरे, संभाजी सुळ, सुनील पडिले, डॉ. अजय जाधव, युवराज जाधव, संतोष सोमवंशी, गोविंद डुरे पाटील, कल्याण पाटील, शिवाजी कांबळे, विजय टाकेकर, बसवंतअप्पा बर्डे, सचिन पाटील, लालासाहेब चव्हाण, दिलीप पाटील नागराळकर, प्राचार्य बाबासाहेब गोरे, तबरेज तांबोळी, विकास वाघमारे, आशा भिसे, स्वयंप्रभा पाटील, विद्याताई पाटील, सपना किसवे, सई गोरे, शिलाताई पाटील,सोनाली थोरमोटे, कमलबाई मिटकरी, खाजाबानू बुऱ्हाण, सुनीता आरळीकर, संगीता मोळवने, संगीता पतंगे, सुलेखा कारेपूरकर, प्रितम जाधव, उषा राठोड, लता मुमाणे,मिनाताई सुर्यवंशी, सारिका फेरे, वर्षा मस्के, केशरबाई महापुरे, सौ. अनिता केंद्रे, रणजित पाटील, सूर्यकांत कातळे, गोटू यादव, पृथ्वीराज शिरसाठ, अविनाश बटटेवार, मुकेश बिदादा, बालाप्रसाद बिदादा, शरद देशमुख, जिते ंद्र देहाडे, अॅड. विजय गायकवाड, प्रा. प्रवीण कांबळे, शंकर बोळंगे, राम स्वामी, बादल शेख, अनंत बारबोले, राम को बडे, मारोती पांडे, बच्चेसाहेब देशमुख, अकबर कुरेशी,आनंदभाई वैरागे, संभाजी रेड्डी, असिफ बागवान, लक्ष्मीकांत मंठाळे, सुरेश गायकवाड, चांदपाशा इनामदार,प्रवीण सुर्यवंशी, डॉ. अरविंद भातांब्रे, अॅड. विकास सुळ, दगडूअप्पा मिटकरी, पप्पू देशमुख, गिरीश ब्याळे, रमेश थोरमोटे, नितीन कांबळे, अजित माने, रमेशसिंह बिसेन, अॅड. बाबा पठाण, पवनकुमार गायकवाड, राजा माने, मोहन माने, राजेसाहेब सवाई, मन्मथअप्पा कीडे, सिकंदर पटेल, गोरोबा लोखंडे, विनोद वीर पाटील, पद्माकर उगीले, गोविंद बोराडे, अॅड. सुनित खंडागळे, सचिन कांबळे, प्राचार्य साखरे, जितेंद्र सपाटे, आबासाहेब देशमुख, सुबुद्दीन शेख, अशोक अग्रवाल, राजकुमार जाधव, इसरार सगरे, हरीदास गडगडे, संकेत उटगे, पत्रकार-धर्मराज हल्लाळे, दिपरत्म निलंगेकर, प्रा. भालचंद्र येडवे, जयप्रकाश दगडे, चंद्रकांत झेंरीगुंठे, ओम मोतीपवळे, राम जेवरे, बशीर शेख, फिरोज पठाण, एजाज शेख, राजू पाटील, नेताजी जाधव, शिरीषकुमार शेरखाने, पंकज जैस्वाल, दत्तात्रय परळकर, संजय राजूळे, सुनील कोचेटा, व्यकंटेश पुरी, रवी पिंड, अजय बोराडे पाटील, काकासाहेब घुटे, श्रीशैल गडगडे, लि बराज पन्हाळकर, जावेद शेख, आनंद दणके, प्रकाश कुलकर्णी, सालार शेख, असीफ पटेल, विकी पवार, सुनील गुडे, प्रा.भारत सातपुते, हरी तुगावकर, डॉ. अभय कदम, नेताजी देशमुख, जयचंद भिसे, अॅड. महेश काळे, दिलीप माने, सचिन बंडापल्ले, सचिन दाताळ, पंडीत कावळे, हणमंत जगदाळे, शिवाजी देशमुख, सतीश हलवाई, प्राचार्य बालाजी वाकुरे,रमेश शिंदे, सचिन मस्के, सर्जेराव मोरे, शाम भोसले, प्रमोद जाधव, प्रदिपसी ह ग ंगणे, प्रशांत पाटील, एस.डी. बोखारे, राजपाल माने, बी. व्ही. मोतीपवळे, राजेश्वर देशमुख, कार्यकारी संचालक जितेद्र रनवरे, आबासाहेब पाटील, ए. आर. पवार, एच. जे. जाधव, लक्ष्मणराव देशमुख, रविद्र काळे, रमेश बियाणी,सतिश साळुंके, चक्रधर शेळके, विजयकुमार साबदे, इश्वरप्रसाद चांडक, अॅड. अतिश चिकटे, श्रीकृष्ण काळे, नितीन मोटेगावकर, सचिन मोटेगावकर,चंद्रकांत चिकटे, प्रा. संजय ओव्हाळ, युवराज थडकर,लालासाहेब देशमुख, डॉ. बालाजी सोळूके, मदन भिसे, चंद्रकांत साळूके, आदीनी आदरांजली वाहीली.

आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदीनानिमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व सलग्म संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात विलासरावजी देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी यावेळी दाटून आल्या.या प्रसंगी आदरांजली सभेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने गायिका सौ.वंदना कांबळे यांनी ‘संतवाणी’ आणि भक्तिसंगीत माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.

लातूरला जलसुरक्षित सक्षम जिल्हा बनविणार…पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले –भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण


लातूर, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.
या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणे ही आपली जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.
*चौकट*
———–
*५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी*,
*जलसंधारण सप्ताहात सहभागाचे आवाहन!*
*रस्ते आणि पायाभूत सुविधांना गती*,
*१२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ*,
*३७ हजार ७५८ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ*
*युवकांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे यावे!*
प्रारंभी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक मोहन ठोंबरे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले

.

सोमनाथ पतसंस्थेची अल्पावधीत गरुड झेप-आमदार अशोकराव माने


पेठ वडगांव: येथील सोमनाथ पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सत्य अनंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दलित मित्र डॉ.मा.आम. अशोकराव माने (बापू)उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी संस्थेने अल्पावधीत केलेल्या कार्याचे कौतुक केले संस्थापक चेअरमन अशोकराव माळी यांच्या अथक परिश्रमाबद्दल व त्यांनी हजारो बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी फूड प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
व या उद्योग समूहासाठी कोणतीही मदत लागेल त्यावेळी मदत करेन अशी ग्वाही त्यांनी दिली


यावेळी बोलताना सोमनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन अशोकराव माळी यांनी अहवाल वाचन करून प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना संस्थेने 31 मार्च 26 अखेर संस्थेने 41 एक कोटी 30 लाखच्या ठेवी व 295 कोटी 87 लाख व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून 67 लाख 39 हजार इतका नफा झाल्याची माहिती दिली तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर व सांगली जिल्हा असून सभासद ठेवीदार व कर्मचारी सर्व शाखांचे संचालक मंडळ यांचे सहकार्याने लवकरच पुणे विभागीय कार्यक्षेत्र घेणार असल्याची माहिती दिली. तसेच सभासदांनी व ठेवीदारांनी आपले व्यवहार संस्थेच्या सर्व शाखा मध्ये करावे तसेच संस्थेने आरटीजीएस व एनईएफटी सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती दिली.


सभेच्या सुरुवातीला दिवंगत सद्गुरु दीनानाथ महाराज (कांडगावकर) तसेच शिक्षण महर्षी माजी राज्यपाल डॉक्टर डी. वाय पाटील यांना व संस्थेचे मॅनेजर प्राची माळी ,दिलीप कुंभार यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यावेळी संस्थेच्या सभासदांच्या इयत्ता दहावी बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे उत्कृष्ट पिग्मी एजंट व उत्कृष्ट शाखा वडणगे, पेठ वडगाव, वाठार यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला तसेच संस्थेचे असिस्टंट ज. मॅनेजर नागनाथ माळी यांचा संस्थेच्या वसुलीमध्ये मोलाचे काम करून झिरो टक्के एन.पी.ए करण्यामध्ये त्यांनी व त्यांच्या टीमने काम केले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत गीत जयवंत हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गायले यावेळी संस्थापिका रूपाली माळी, व्हा चेअरमन बजरंग माळी संचालक हंबीरराव देसावळे, देवाप्पा चोपडे,महेशकुमार नाझरे, संपतराव पाटील, संतोष जाधव, संजय धोंगडे, संचालिका दिपाली माळी, सर्व शाखांचे चेअरमन व ,संचालक मंडळ शाखा मॅनेजर विक्रांत माळी ,युवराज जाधव व सर्व शाखा मॅनेजर,कर्मचारी उपस्थित होते या मिटींगचे सूत्रसंचालन दिलीप पवार सर यांनी केले प्रास्ताविक नागनाथ माळी यांनी केले आभार कृष्णात माळी यांनी मानले
.