कोल्हापूर: खोची दुधगाव नदी पूलाला जोडला जाणाऱ्या दुधगाव ते नदी पूल एक किलोमीटर अंतर असणारा रस्ता अरुंद असलेने व पूलाच्या पूर्व व पश्चिम बाजूने अरुंद वळण असल्याने दोन्ही बाजूने दुहेरी वाहतूक सुरू असताना वाहन चालकांना वाहन चालवित असताना होत आहे त्रास सध्या वारणा नदीवरील हे पूल माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खासदार फंडातून उभारण्यात आला असून नदीला पूर येत असल्याने पुलाची उंची वाढविली आहे पुलाच्या दुधगावकडील व खोची कडील बाजूस भराव नसल्याने रस्त्याचा भाग एकदम खाली आहे व वळण सुद्धा अपुरे असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धोकादायक बनली आहे हा रस्ता सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहतूक नेहमी मोठ्या प्रमाणात होत आहे पूर्वी या नदीवरील जुन्या बंधाऱ्याहून वाहतूक सुरू होती तसेच या बंधाऱ्यावरून पेठवडगाव ते सांगली जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सुद्धा सुरू होती हा रस्ता अरुंद वाहतुकीसाठी अडथळा होत असलेने नवीन पुल होऊन सुद्धा एसटी ची वाहतूक या रस्त्यामुळे बंद आहे त्यामुळे पेठवडगावहून सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांना आष्टा मार्गे किंवा हातकणंगले मार्गे एसटी बस ने प्रवास करावा लागत आहे वारणा नदी परिसर शेतीप्रधान असलेले उसाची शेती मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या परिसरात आहे त्यामुळे या रस्त्यावरून सध्या साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरांची संख्या भरपूर असलेने या रस्त्यावरून लहान किंवा मोठी दोन वाहने एका वेळेस ये जा करू शकत नाहीत या रस्त्याला ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करत असताना एकदम मोठा चढ उतार लागलत असलेने पुलाजवळ चे वळण अरुंद व धोकादायक आहे प्रत्येक ट्रॅक्टर साठी चढ पास करण्यासाठी डब्बल ट्रॅक्टर जोडून ऊस वाहतूक करावी लागत आहे. वाहतुकीबरोबर दुसरे पाठीमागून येणारे वाहन चालक ही ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करत असतात रस्ता रुंद असल्याने अपघात घडण्याचे प्रकार घडण्याची शक्यता येथे होत असल्याचे दिसून आहे त्यामुळे या रस्त्या बाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधीने लक्ष घालून हा रस्ता भराव रुंदीकरण करून नदी जवळील दोन्ही बाजूचे अरुंद वळण मोठे करून वाहतूक सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. हा रस्ता पूर्ण झाला तर पेठवडगाव ते सांगली जाणारी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाची बस पुन्हा आपली सेवा या मार्गाने देऊ शकेल. व या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा सोयीचे होईल.
*कन्हान क्षेत्र विकास समिति का हुआ पंजीयन* *क्षेत्र के सर्वांगीण विकास हेतु कृतसंकल्पित रहेगी समिति* *क्षेत्र के व्यापारिक हितों सहित अब सामाजिक, पर्यावरण व जनकल्याण से जुड़ेगी समिति* जुन्नारदेव- कन्हान क्षेत्र की बंद होती कोयला खदानों के अस्तित्व को बचाए रखने हेतु शासन व प्रशासन सहित कोल मंत्रालय तक जागरूकता का संदेश देने वाला कन्हान बचाओ मंच अब कन्हान क्षेत्र विकास समिति के नाम से जाना जाएगा. कन्हान बचाओ मंच का नया नामकरण करते हुए अब उसे कान्हान क्षेत्र विकास समिति के रूप में पहचान स्थापित कर अब इसका कार्यक्षेत्र सामाजिक, पर्यावरण तथा जन कल्याण के क्षेत्र में भी किया जाएगा. नगर में नव पंजीकृत संस्था कन्हान क्षेत्र विकास समिति की कार्यकारिणी की बैठक आयोजित की गई. इस बैठक में व्यापारिक मुद्दों के अतिरिक्त अन्य सामाजिक, पर्यावरणीय तथा तथा जन कल्याण से जुड़े मुद्दे पर शासन और प्रशासन के बीच मध्यस्थता रखने की बात रखी गई. इस बैठक में इस बैठक में यह भी तय किया गया कि इस नवपंजीकृत संस्था की नियम अनुसार कार्यकारिणी का जल्द गठन किया जाएगा. इस बैठक में कन्हान क्षेत्र विकास समिति के अधिसंख्य सदस्य उपस्थित थे. अब नई ऊर्जा वह उत्साह के साथ फिर दिखेगी उपस्थिति——- क्षेत्र की बंद होती कोयला खदानों को बचाए रखने के उद्देश्य से इस मंच के द्वारा प्रत्येक स्तर पर अपनी आवाज बुलंद की गई तथा शासन व प्रशासन की कुत्सित मानसिकता का यहां प्रखर विरोध भी किया गया. शासन व प्रशासन सहित कोल इंडिया के अधिकारियों के द्वारा इस क्षेत्र की की जा रही सतत उपेक्षा के बावजूद भी कन्हान क्षेत्र विकास समिति अपने विरोध के जज्बे को कायम रखेगा तथा इस क्षेत्र के विकास हेतु सतत प्रयत्नशील रहेगा कन्हान क्षेत्र विकास समिति के बंटी मनीष साहू, तरुण बत्रा, नितेश राजपूत, मोनू चावला, सुदर्शन सोनी,विनीत पटवा, रफीक खान, विनोद कहार, पंकज पटवा,कृष्ण यदुवंशी, मोनू अग्रवाल, मनीष अग्रवाल, कैलाश सिकंदरपुर, अमित साहू, अनिल पाटिल, अनुराग शर्मा, कपिल अग्रवाल, विनोद वन्से, अनमोल शर्मा एवं व्यापारी गण उपस्थित थे
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) के दूसरे चरण का सर्वे, पात्र परिवार 𝟑𝟏 मार्च तक जुड़वा सकते हैं नाम
✅आवास प्लस 𝟐.𝟎 ऐप से होगा सर्वे, हितग्राही स्वयं भी कर सकते हैं आवेदन
✅ऐप लिंक: https://pmayg.nic.in/infoapp.html
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) के द्वितीय चरण के लिए सर्वे प्रारंभ हो गया है। इसमें पात्र परिवारों के नाम 𝟑𝟏 मार्च तक स्थाई प्रतीक्षा सूची में जोड़ने की कार्यवाही की जा रही है।
योजना अंतर्गत केन्द्रीय मंत्री-मण्डल ने योजना को आगामी पांच वर्ष के लिये वित्तीय वर्ष 𝟐𝟎𝟐𝟒-𝟐𝟓 से 𝟐𝟎𝟐𝟖-𝟐𝟗 तक की मंजूरी दी है। इस संबंध ने ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार ने आवास प्लस की सूची को अद्यतन करने के लिए आवास प्लस सर्वे 𝟐𝟎𝟐𝟒 प्रारंभ किया है।
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण का सर्वे जिले में ग्राम पंचायत में नियुक्त किये गये सर्वेयर सचिव/रोजगार सहायक द्वारा किया जायेगा। सर्वे कार्य आवास प्लस एप-𝟐𝟎𝟐𝟒 से किया जाएगा। इसमें हितग्राही स्वयं के मोबाईल से भी आवेदन कर सकेंगे।
मोबाइल एप्लीकेशन आवास प्लस 𝟐.𝟎 ग्रामीण विकास मंत्रालय एन.आई.सी द्वारा निर्मित किया गया है। इस ऐप की लिंक आवास सॉफ्ट पोर्टल https://pmayg.nic.in/infoapp.html पर भी उपलब्ध है। सर्वे के लिए समस्त जिले/जनपद एवं ग्राम पंचायत स्तर के अधिकारियों एवं नामांकित सर्वेयर को प्रशिक्षण गया है।
𝐑𝐞𝐚𝐝 𝐌𝐨𝐫𝐞: https://tinyurl.com/7wksm2ty
महिला बालकल्याण अधिकारी यांची सविस्तर मुलाखत
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञात लाटवडे येथे १७३ जणांचे रक्तदान
कोल्हापूर:जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम यांच्या वतीने दिनांक चार जानेवारी ते १९ जानेवारी यादरम्यान महाराष्ट्रामध्ये रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले होते त्याच पार्श्वभूमीवर सेवा केंद्र लाटवडे यांच्या वतीने आज रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी नरसिंह मंदिर लाटवडे येथे रक्तदान शिबिर आयोजित शिबिराचा उद्घाटन सोहळा सरपंच रणजीत पाटील सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष
अशोक माळी माजी सरपंच संभाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील शिवदत्त पाटील बी.टी भोपळे सर माझी डेप्युटी सरपंच दिनकर पाटील भाऊ लालशिंग पाटील अशोक यादव भाजपचे शहाजी पाटील शिवाजी कोळी कर्मचारी सुरेश पाटील जयवंत हायस्कूलचे दिलीप पोवार सर इकबाल मुल्ला माजी ग्रामपंचायत सदस्य बापू माळी जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील अर्पण ब्लड बँकेचे पी आर ओ माधव ढवळीकर यांच्यासह सेवा केंद्र पदाधिकारी उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये लाटवडे गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्थांचे व सोमनाथ उद्योग समूहाचे पदाधिकारी तसेच शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वयंम स्फूर्तीने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्षा प्रणाली पाटील जिल्हा कर्नल लक्ष्मण पुणेकर तालुका कॅप्टन सुरेश लोहार गगनबावडा तालुका सचिव शशिकांत पाटील यांनी भेट दिली. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या कॅम्प मध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत १७३ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान महायज्ञाचा संकल्प पूर्ण केला हे शिबिर संपन्न करण्यासाठी जिल्हा बिन प्रमुख आकाश साळुंखे जि
पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम तालुका बिन प्रमुख गुरुप्रसाद माळी तालुका ब्लड कॅम्प प्रमुख साहिल पाटील सेवा केंद्र कमिटी तानाजी पाटील सूर्यकांत निर्मळे लक्ष्मी निर्मळे प्राची माळी श्रुतिका माळी सुभाष पाटील मिणचेकर यांनी केले तर विशेष सहकार्य यश माळी गुरुप्रसाद माळी यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत दिलीप पवार सर यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी केले आभार तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.
पुलिस अधीक्षक श्री अजय पाण्डेय के नेतृत्व मे थाना कुण्डीपुरा पुलिस द्वारा मोटरसाइकिल चोर गिरोह का पर्दाफाश!
👉 03 आरोपी गिरफ्तार
👉 21 चोरी की मोटरसाइकिल बरामद (कीमत ~₹15 लाख)
👉 चोरी में उपयोग वाहन सहित कई थाना क्षेत्रों से जुड़े प्रकरणों का खुलासा
महाकुंभ में बड़ा हादसा, शास्त्री ब्रिज के नीचे एक कैंप में लगी भीषण आग, मची अफरातफरी
महाकुंभ मेला क्षेत्र में रविवार दोपहर भीषण आग लग गई। ये आग शास्त्रीय ब्रिज के नीचे लगी है। बताया जा रहा है कि आग ने कई टेंट को अपनी जद में लिया है। मौके पर कई दमकल की गाड़ियां पहुंची हैं।