*स्मार्ट व्हिलेज कव्हा विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ सोहळा*

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री Ashwini Vaishnaw जी से भेंट कर छिंदवाड़ा-पांडुरना जिले के लिये रेल्वे के विकास से सम्बंधित विभिन्न सुविधाओं की माँग की

1.नागपुर से पांडुरना,इटारसी ,खंडवा होते हुये भुसावल तक चलने वाली “दादाधाम एक्सप्रेस” फिर प्रारंभ की जाये
2.छिंदवाड़ा रेल्वे स्टेशन में पीट लाइन डाली जाये
3.नागपुर से छिंदवाड़ा तक पटरी का दोहरीकरण किया जाये
4.छिंदवाडा से नरसिंहपुर होते हुये सागर नई रेल्वे लाइन बिछाया जाये
5.पाण्ढुर्णा रेलवे स्टेशन पर कोरोना काल के पूर्व अंडमान एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, दानापुर एक्सप्रेस ,गोरखपुर एक्सप्रेस, राप्तीसागर एक्सप्रेस एवं अन्य ट्रेनों के स्टापेज थे जिन्हें बंद कर दिया गया था किन्तु पुनः प्रारंभ नहीं किया गया है। कृपया स्टापेज पूर्ववत प्रारंभ किया जाए।
6.ठिसगोरा कोयला खदान में बीजी साईडिंग परासिया से ठिसगोरा तक कोयला परिवहन के लिये रेलवे लाईन बिछाने का प्रस्ताव विचाराधीन है। इसमें रेलवे के अधिकारियों द्वारा सर्वे इत्यादि किया गया है। इसे जल्द स्वीकृति दी जाये ।

  • छिंदवाड़ा से देश के महानगरों को जोड़ने वाली नई रेल प्रारंभ की जावे ।
    8.पातालकोट एक्सप्रेस गाड़ी नंबर 20423 एवं 20424 में भोजन यान (पेन्ट्र कार) लगवाने के संबंध में अनुरोध किया ।

इस अवसर पर साथी भोपाल सांसद श्री आलोक शर्मा ,खँड़वा सांसद श्री ज्ञानेश्वर पाटिल एवं नर्मदापुरम सांसद श्री दर्शन सिंह जी उपस्थित थे ।

छिंदवाड़ा सांसद श्री विवेक बंटी साहू जी से मुलाकात कर

रीवा से पुणे के बीच चलने वाली रीवा पुणे एक्सप्रेस ट्रेन नंबर 20151/20152 का संचालन सप्ताह में एक दिन वाया नैनपुर गोंदिया होकर किया जा रहा है आपसे विनम्र निवेदन है कि बाकी 6 दिन इस ट्रेन को वाया नैनपुर सिवनी छिंदवाड़ा नागपुर होकर चलवाने का कष्ट करें।
साथ लखनऊ से जबलपुर के बीच चलने वाली चित्रकूट एक्सप्रेस ट्रेन नंबर 15205/15206 का संचालन लखनऊ से जबलपुर के बीच किया जाता है और यह ट्रेन 15 घंटे जबलपुर में खड़ी रहती है इस ट्रेन को वाया नैनपुर सिवनी छिंदवाड़ा तक एक्सटेंड करवाने की कृपा करें ताकि सिवनी छिंदवाड़ा जिलों की जनता को उत्तर भारत ओर दक्षिण भारत से जोड़ा जा सके।

भारतीय जनता पार्टी के भारत सरकार प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी जी मध्यप्रदेश सरकार के यशस्वी मुख्यमंत्री माननीय डाँ मोहन यादवजी केनेतृत्व में सर्वागीय विकास से एवं वार्ड क्रमांक 13 के टोले का सर्वांगीण विकास तथा बन रहे हैं सीमेंटेड डिवाइडर रोड तथा वार्ड के सर्वांगीण विकास से प्रभावित होकर प्रदेश भाजपा अध्यक्ष माननीय हेमत खडेलवाल जी निर्देशानुसार यशस्वी भाजपा जिला अध्यक्ष माननीय संदीप भाऊ मोहोड जी के समक्ष वार्डक13 के वरिष्ठ नेता श्री इंदरचंद डागा, प्रवीण सेलुकर वार्डक13 के पार्षद सभापति रविशंकर धुर्वे, सूर्यकांत ढोके प्रमोद जाबुलकर के अथक प्रयास से कांग्रेस छोड वार्ड कं13 के दुर्गेश सनेसर किसना सोनवर्से’ संजू वरखडे, देवदास सरयाम’ सागर सोनवर्से’ धर्मेन्द चौहान . चेतन घुडे राहुल पाटील . अकित वाबिस टाले आशीष करवदे . हरिहर थोटे . अजय पाटील इदल सिह नागेन्द्र मानिक यदुवशी गौरव धारे सुरेश पवार . सुन्दर इवनाती आदि लोगो ने भाजपा कि सदस्यता ग्रहण कि

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाचीवाडी फाट्या जवळ एचपी पेट्रोल पंपा समोर गुजरात ट्रॅव्हल्स ला अपघात

कोल्हापूर: पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गाचे काम बंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पावसामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही दि.29 जुलै रोजी रात्री 10 चे सुमारास बेंगलोर हुन गुजरातला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ला येथील मंगरायाची वाडी फाटा येथील एचपी पेट्रोल पंप समोर गुजरात ट्रॅव्हल्स या कंपनीची ट्रॅव्हल्स वेगाने आल्याने ड्रायव्हरला ड्रायव्हरशेनचा अंदाज आला नसल्याने ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने गाडी दोनशे फुट रस्त्यावरून फरफटत जाऊन डिव्हायडर साठी लावलेले फायबरचे व सिमेंटचे डिव्हायडर फोडून रस्त्याच्या भरावासाठी टाकलेल्या मातीमध्ये जाऊन अडकली

यामध्ये गाडीच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुल जीवित हाणी कोणतीही झालेली नाही गेल्या दोन महिन्यात 10 ते 15 अशा मोठ्या मोठ्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स ना याच ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागले आहे रस्ता प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालक व सामान्य नागरिकांना होत आहे.

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा
लातूर, दि. ३० (जिमाका): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर शहरातील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर लातूरचे प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे मार्गदर्शन करतील, तर ‘वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’ या विषयावर परभणी येथील मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी मार्गदर्शन करतील. तसेच, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके हे अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी माहिती देतील. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि संपादक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान*

ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान

लातूर 🙁 विशेष प्रतिनिधी ) ॲड. मैंलारीराज धोंडीबा कावळे हे मूळचे निलंगा तालुक्यातील बोरसुरी या ग्रामीण भागातील रहिवासी असून, त्यांनी 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये त्यांच्या जीवनामध्ये वास्तव काळोख्याची रात्र पसरली, या दुःखमय प्रसंगातूनच कवितेचा जन्म झाला. या कवितेची निवड समितीने निवड करून सादरीकरणासाठी अनुमती दिली. या कवितेला नावही तसेच देण्यात आले होते. ही कविता सादरीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयातील विधीज्ञ मान्यवरानी संधी उपलब्ध करून दिली. “काळरात्र” ही कविता उपस्थित सर्व विधीज्ञ मान्यवर श्रोत्यांना भावली. म्हणूनच या उत्कृष्ट “काळरात्र कवितेला मान आणि सन्मान मिळाला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. मनीष चितळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. प्रसन्न भालचंद्र वराळे साहेब यांनी कवी ॲड.श्री.मैलारीराज कावळे यांचा मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल वीरशैव कक्कया समाज, सामाजिक स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य लातूर येथील डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने तथा संपादक,अशा विविध संघटनांनी, प्रसार माध्यमे, विविध वृत्तपत्र यांनी दखल घेऊन अभिनंदन केले. यांच्या काळरात्र कवितेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सन्मान छ. संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले विधीज्ञ साहित्य संमेलन भरले होते. या कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात आला.

नाग पंचमी के दिन मध्य प्रदेश की अमरनाथ (नागद्वारी) यात्रा का हुआ समापन ✳️6 लाख से अधिक भक्तों के जयकारों से पचमढ़ी बनी शिवधाम ✳️श्रावण मास में आयोजित होने वाली इस यात्रा में प्रशासन के 1400 से अधिक अधिकारी एवं कर्मचारियों ने दिन रात की श्रद्धालुओ की सहायता ✳️सतपुड़ा टाइगर रिजर्व में स्थित पद्मशेष नागद्वार मंदिर में वर्ष 2026 तक प्रवेश रहेगा प्रतिबंधित ➡️10 दिवसीय तक चलने वाली नागद्वारी तीर्थ यात्रा का हुआ समापन। अब अगले वर्ष नाग पंचमी के पूर्व 10 दिवसों के लिए खुलेगा सतपुड़ा टाइगर रिजर्व के कोर क्षेत्र में स्थित अद्भुत एवं दिव्य पद्माशेष नागद्वारी मंदिर। लगभग 6 लाख से अधिक श्रद्धालु 10 दिवसीय चलने वाली इस अलौकिक यात्रा के साक्षी बने। दुर्गम रास्तों को पार करने के बाद सभी श्रद्धालुओं ने नागद्वारी दर्शन कर पुण्य लाभ अर्जित किया। पूर्व वर्ष की अपेक्षा इस वर्ष अधिक संख्या में श्रद्धालु पचमढ़ी पहुंचे एवं अपने आराध्य नाग देवता के दर्शन करने के लिए 20 किलोमीटर लंबी कठिन यात्रा पुरी की। ढोल नगाड़ों की ताप पर नाचते एवं भगवान भोलेनाथ के जयकारे लगाते हुए बड़े-बड़े एवं भारी त्रिशूल लिए भक्ति भाव में तल्लीन श्रद्धालुओं की अपने आराध्य के प्रति आस्था देखते ही बनती है। नागद्वारी मेले में इस वर्ष मानसून भी अधिक मेहरबान रहा। पूरी मेला अवधि के दौरान बारिश ने पचमढ़ी की वादियों को और अधिक खुशनुमा एवं दर्शनीय बना दिया जैसे श्रद्धालुओं ने अपने कैमरे में मध्य प्रदेश के इस एकमात्र हिल स्टेशन की यादों को हमेशा के लिए कैद कर लिया। साल में एक बार दर्शन देने वाले भगवान पदम शेष की आराधना करने से श्रद्धालुओं को किसी भी प्रकार की विपत्तियां रोक नहीं सकी। नागद्वारी मेला पचमढ़ी 2025 इस वर्ष ठोस अपशिष्ट प्रबंधन पर केंद्रित रहा जिसमें प्रत्येक सेक्टर पॉइंट पर सफाई मित्रों ने पूरी तत्परता से काम करने के दौरान कचरे के निष्पादन के लिए गीले एवं सूखे कचरे का एकत्रीकरण कर मेले को स्वच्छ बनाए रखने में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाई। संपूर्ण नागद्वारी मेले के दौरान इस वर्ष लगभग 3 टन कचरे का निष्पादन किया गया। मेले को स्वच्छ रखने के इस महत्वपूर्ण कार्य के लिए जिले की विभिन्न नगर पालिकाओं से आए स्वच्छता मित्र एवं एसटीआर ने मिश्रा ट्रेडर्स प्राइवेट लिमिटेड के साथ मिलकर प्रत्येक दुकानों से कचरा को एकत्रित कर उसे पुनः रीसायकल करने एवं इसका निष्पादन करने के लिए गार्बेज कलेक्शन प्वाइंट तक निरंतर पहुंचाया। नागद्वारी मेले के सफल संचालन के लिए प्रशासनिक अमले के अधिकारी कर्मचारी भी दिन-रात श्रद्धालुओं की सहायता के लिए मेले में बनाए गए 16 सेक्टर पॉइंट में निरंतर अपनी सेवा देते रहे। इस वर्ष नागद्वारी मेले में राजस्व विभाग से 50, होमगार्ड एवं एसडीआरएफ के 87 जवानों की टीम, स्वास्थ्य विभाग के लगभग 50 चिकित्सीय स्टाफ, विभिन्न नगर पाली गांव से मिले को साफ सुथरा रखने के लिए पहुंचे लगभग 86 सफाई मित्र, पुलिस विभाग के लगभग 1 हजार जवान एवं अन्य विभागों के अधिकारी कर्मचारी सहित कुल मिलाकर 1400 से अधिक अधिकारियों एवं कर्मचारी ने विषम परिस्थिति में भी नागद्वारी मेल 2025 के सफल संचालन में अपनी महती भूमिका निभाई। पूरा प्रशासनिक अमला श्रद्धालुओं की सहायता के लिए 24×7 तैनात रहा। मेले में स्वास्थ्य विभाग की टीम की भी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका रहती है जिसमें उनके द्वारा श्रद्धालुओं को आवश्यकता पड़ने पर किसी भी प्रकार की चिकित्सीय सहायता प्रदान की गई। इस वर्ष नागद्वारी मेले में लगभग 600 से अधिक मरीजों को उपचार दिया गया। जिसमें कुछ मरीजों को तत्काल मेडिकल पॉइंट्स पर एवं आवश्यकता पड़ने पर मेले में तैनात एंबुलेंस के माध्यम से नजदीकी स्वास्थ्य केंद्र पहुंचाकर उन्हे चिकित्सा सहायता उपलब्ध कराई गई। पुलिस विभाग द्वारा भी मेले में वाहनों की व्यवस्थित पार्किंग, बड़े एवं मल्टी एक्सल वाहनों की आवाजाही को रोकना, वाहनों की सघन चेकिंग तथा अन्य सुरक्षात्मक बिंदुओं पर पूरी तत्परता से श्रद्धालुओं की सहायता की। पुलिस विभाग के अमले द्वारा पचमढ़ी नागद्वारी मेले में 10 दिनों तक निर्धारित किए गए रूट प्लान के अनुसार ही वाहनों की आवाजाही करवाई गई। पुलिस विभाग के जवानों द्वारा स्मार्ट मैनेजमेंट के द्वारा जलगली एवं महादेव पॉइंट तक आवश्यकता अनुसार वाहनों का संचालन करवाया गया। इस दौरान परिवहन विभाग ने भी पूरी सक्रियता के साथ नियमों का उल्लंघन करने वाले तथा ओवरलोड वाहनों की सघन जांच कर उन पर कार्यवाही की। इसी के साथ वाहनों के परमिट की भी लगातार जांच की गई एवं पूरे मेला अवधि के दौरान 800 से अधिक वाहनों की जांच की गई। जांच के दौरान यातायात नियमों का पालन न करने पर ओवरलोड तथा बिना परमिट के वाहन चलाने पर लगभग 31 हजार रुपए से अधिक की चालानी कार्यवाही भी की गई। परिवहन विभाग द्वारा पचमढ़ी तक किराया निर्धारित कर श्रद्धालुओं को निर्धारित किराए से अधिक राशि न देने के लिए भी जागरूक किया गया। वाहनों के अधिक दबाव को दृष्टिगत रखते हुए बड़े एवं मल्टी एक्सल वाहनों को मटकुली एवं पगारा में अस्थाई बस स्टैंड तक ही अनुमति प्रदान की गई जिससे कि पचमढ़ी क्षेत्र में किसी भी प्रकार यातायात प्रभावित न हो। मेले में परिवहन विभाग द्वारा उचित यातायात प्रबंधन तैयार कर मेले में सुचारू यातायात रखा गया। आबकारी विभाग द्वारा भी दालों का गठन कर निरंतर रूप से मेले में अवैध शराब के विरुद्ध कार्यवाही। इस दौरान विभाग द्वारा लगभग 350 लीटर हाथ भट्टी कच्ची शराब को जप्त किया गया। मेले में छावनी परिषद पचमढ़ी द्वारा भी साफ-सफाई, पेयजल आदि की व्यवस्था को सुनिश्चित किया गया। परिषद द्वारा इस वर्ष नवाचार करते हुए विभिन्न सेक्टर पॉइंट के पास मोबाइल चार्जिंग स्टेशन तैयार किए गए। जिससे कि मेले में आए भक्तों को अपने मोबाइल फोन को चार्ज करने के लिए असुविधा का सामना न करना पड़े। पूरे मेला क्षेत्र में महाराष्ट्र से आए 40 से अधिक सेवा मंडल द्वारा भंडारों का आयोजन निरंतर किया गया एवं लगभग 800 छोटी बड़ी दुकान भी संचालित हुई जिसमें दुकानदारों द्वारा विभिन्न सामग्री का विक्रय किया गया। मेले में प्रशासनिक अधिकारियों द्वारा निरंतर भ्रमण कर मेले की व्यवस्थाओं का जायजा लिया गया। मेले में संभाग आयुक्त श्री कृष्ण गोपाल तिवारी, कलेक्टर सुश्री सोनिया मीना, पुलिस अधीक्षक डॉ. गुरकरन सिंह, जिला पंचायत सीईओ श्री सोजन सिंह रावत एवं एसडीएम पिपरिया श्रीमती अनीशा श्रीवास्तव ने निरंतर मेले की गतिविधियों की मॉनिटरिंग की साथ ही समय समय पर भ्रमण कर मेले की व्यवस्थाओं का जायजा भी लिया। गत दिवस से कलेक्टर सोनिया मीना द्वारा भी पचमढ़ी पहुंचकर मेले की व्यवस्थाओं की निरंतर समीक्षा की जा रही है। कलेक्टर द्वारा मेले का पैदल मार्ग से निरीक्षण कर श्रद्धालुओं से संवाद भी किया गया। इस दौरान कलेक्टर ने भारी बारिश के बीच विषम परिस्थितियों में मेले का सफल संचालन करने के लिए मेला ड्यूटी कर रहे समस्त अधिकारियों एवं कर्मचारियों का उत्साहवर्धन भी किया। नागद्वारी यात्रा ऐतिहासिक दृष्टिकोण एवं अपने धार्मिक महत्व के लिए पूरे देश में प्रसिद्ध है। मध्य प्रदेश के एकमात्र हिल स्टेशन पर की जाने वाली इस धार्मिक यात्रा को प्रदेश की अमरनाथ यात्रा भी कहा जाता है जो कि वर्ष में केवल एक बार ही की जाती है। सभी श्रद्धालु एवं सेवा मंडल अब आगामी नागद्वारी यात्रा 2026 का पूरे श्रद्धा भाव से इंतजार करेंगे एवं प्रशासन के सहयोग से इसी प्रकार आगामी वर्ष भी यात्रा का आयोजन में इसी उल्लास एवं आस्था के साथ सम्मिलित होंगे।

नागद्वारी से लौटते श्रद्धालुओं की बस दुर्घटनाग्रस्त, बाल-बाल बचे यात्री दोपहर 12 बजे के आस पास विशाला के पास, जुन्नारदेव बस पेड़ से टकराई नागद्वारी यात्रा से लौटते श्रद्धालुओं की एक बस रविवार देर शाम जुन्नारदेव के निकट विशाला गांव के पास दुर्घटनाग्रस्त हो गई। बस अनियंत्रित होकर सड़क से फिसल गई, लेकिन किसी यात्री को गंभीर चोट नहीं आई प्राप्त जानकारी के अनुसार, दुर्घटनाग्रस्त बस सिंदूरजना, मुलताई के साईखेड़ा क्षेत्र से नागद्वारी यात्रा पर गई थी। लौटते समय विशाला के पास अनियंत्रित हो गई, जिससे बस हादसे का शिकार हो गई घटना की सूचना मिलते ही स्थानीय प्रशासन और ग्रामीण मौके पर पहुंचे। यहां जुन्नारदेव पुलिस तत्काल घटनास्थल पर पहुंची थी

श्री क्षेत्र जोतिबा (वाडी -रत्नागिरी) येथे श्री चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रेस प्रारंभ यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांची कोल्हापूर शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेने केल पार्किंग, वाहतुकीचे नियोजन

कोल्हापूर: श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक ३०/०७/२०२५ ते दिनांक ३१/०७/२०२५ रोजी पावेतो श्री चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा साजरी होत आहे. सदर यात्रा काळात महाराष्ट्र राज्यातुन व इतर राज्यातुन मोठया प्रमाणात भाविक आपल्या मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर येतात, जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या प्रचंड असते तसेच वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक रस्त्याची परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गांवर मोटार वाहनांची कोंडी होऊन वाहतुकीची समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षीत ठेवणे आवश्यक असलेने —

मा. जिल्हाधिकारी सो, कोल्हापूर यांनी दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी.बस स्थानक रोड ते जुने एस.टी. स्टॅन्ड रोड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी.डब्ल्यु.डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदीर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानचे मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्यांच्या दोन्ही बाजुस पार्किंग करणेस मनाई (नो पार्कंग झोन) केले बाबत अधिसुचना काढलेली आहे.

तसेच मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी सदर यात्रा कालावधीमध्ये श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर सुरक्षित वाहतूकीचे अनुषंगाने प्रवेश बंद, सुरु व एकेरी मार्ग, नो पाकींग, पार्कींग ठिकाणे बाबत दिलेले निर्देश खालील प्रमाणे –

(यात्रा विषयक अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून)

यात्रा भरत असताना एनएच-४ महामार्ग, टोप, गिरोली ते जोतीबा डोंगर, केर्ली ते जुने आंब्यांचे झाड ते जोतीबा डोंगर, वाघबीळ, माले फाटा, दानेवाडी फाटा, दानेवाडी क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड ते जोतीबा डोंगर या सर्व मार्गानी भाविक डोंगरावर आपआपल्या वाहनांनी जातील.

अ) यात्रा भरताना व संपल्यानंतर वाहतुक प्रवेश बंद, एकेरी वाहतुक करण्यात आलेले मार्ग :-

१ दि.३१/०७/२०२५ रोजी पहाटे ०६:०० वा. चे सुमारास यात्रा संपल्यानंतर मोटार वाहने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात जोतिबा डोंगरावरुन घाट रस्त्याने खाली उतरणार असल्याने टोप, केलीं फाटा, वाघबीळ, माले फाटा (दानेवाडी), गिरोली गांव या सर्व मार्गावरुन जोतिबा डोंगरावर वाहनांना जाणेस आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येईल. आरती सोहळा कार्यक्रमाकरीता येणा-या भाविकांनी पहाटे ०६:०० वा. च्या पुर्वीच जोतिबा डोंगरावर जाणेचे आहे.

२ घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने केलीं मार्गे तसेच दानेवाडी फाट्यावरुन वाघबीळ किंवा गिरोली मार्गे कोल्हापुर व इतर ठिकाणी एक दिशा मार्गे जातील.

३मालवाहू ट्रक, तीन चाकी प्रवासी व माल वाहतुक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाणेस दिनांक ३०/०७/२०२५ रोजीचे ००:०१ वा पासुन यात्रा संपेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे. व्यापा-यांनी आपले मालाची वाहतुक यापूर्वीच करुन घेणेची आहे. (पाणी पुरवठा टैंकर वगळून)

केर्ली फाटा येथे सर्व मोटार वाहनांना (एस.टी. बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश बंद केले नंतर जोतिबा डोंगर ते केलीं पार्किंगतळ या दरम्यानची एस. टी. बसेसची वाहतुक दोन्ही बाजुने चालु राहील.

चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रेच्या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने दि.३०/०७/२०२५ रोजी ००:०१ वा पासुन दि.३१/०७/२०२५ रोजी सकाळी यात्रा संपेपर्यंत यात्री निवास कॉर्नर पासुन पुढे व यमाई मंदिर कॉर्नर पासुन पुढे दुचाकी मोटार वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

दि.३०/०७/२०२५ रोजी ००:०१ पासुन दि.३१/०७/२०२५ रोजी यात्रा संपेपर्यंत कोल्हापुर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, माल वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर्स, इ वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे. रत्नागिरी ते कोल्हापुर मार्गावर ये जा करणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा कोडोली वाठार एन एच ४ राष्ट्रीय महामार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

ब) नो पार्कंग झोन-

०६ दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी. बस स्थानक रोड ते जुने एस.टी. स्टॅन्ड रोड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी.डब्ल्यु. डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदीर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानचे रस्त्यांच्या दोन्ही बाजुस पार्किंग करणेस मनाई (नो पार्कींग झोन) करण्यात येत आहे. मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना

क) मोटार वाहन पार्किंग व्यवस्था :-

१ यमाई मंदिर पाठीमागील बाजु

२ एमटीडीसी परिसर

3 तळ्यावरील पार्किंग

४ यमाई मंदिर डावी बाजु

दुचाकी

दुचाकी

दुचाकी / चारचाकी

चारचाकी
५ यमाई मंदिर उजवी बाजु

६ यमाई मंदिर वळणावरील/यमाई शाळा परिसर

चारचाकी

७जुने एस टी स्टैंड समोर वळणावर

चारचाकी

पिराचा कडा (टोल नाक्या समोरील पार्किंग)

चारचाकी

९ नवीन एस टी स्टँड आतील बाजु

चारचाकी

१० नवीन एस टी स्टैंड पाठीमागील बाजु

चारचाकी

११मेन स्वचारचाकी

१२ग्रामपंचायतीजवळअवजड / मोठी वाहने

१३ सेंट्रल प्लाझा आपत्कालीन

अवजड / मोठी वाहने

डोंगर माथ्यावरील पार्किंग अपुरे पडल्यास किंवा जोतिबा डोंगरावर जाणेस एस.टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल अशा वेळी भाविकांनी आपली सर्व प्रकारची वाहने खालील ठिकाणी पार्किंग करुन स्वखर्चाने एस.टी. बसेसने जोतिबा डोंगरावर जावे आणि यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी व भाविकांना होणा-या अडचणी व त्रास टाळण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे,

राखीव पार्किंग ठिकाणे :-

१) केर्ली हायस्कुल मैदान

२) हॉटेल बिलीयन स्टार शेवताई मळा

३) श्रावणी हॉटेलच्या पाठिमागे पठारावर

ड) कोल्हापूर जिल्हयातील अती पर्जन्यवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे रस्ते बंद झालेस वाहतुक मार्गात खालील प्रमाणे

अंशतः बदल करण्यात येणार आहेत.

१ षष्टी यात्रेकरीता जाणारी सर्व मोटार वाहने टोप फाटा सादळे मादळे गिरोली गांव गिरोली घाट मार्गे श्री क्षेत्र जोतिबा येथे जातील व इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहेत.

२ घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने दानेवाडी फाट्यावरुन वाघबीळ, दानेवाडी-माले-कोडोली-वारणा-वाठार मार्गे कोल्हापुर व इतर ठिकाणी एक दिशा मार्गे जातील.

३ जोतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतुक दोन्ही मार्गाने चालु राहील.

४ वाघबीळ व शाहुवाडीकडुन दानेवाडी मार्गे येणारी सर्व वाहने ही बोरपाडळे-कोडोली-गिरोली मार्गे जोतिबा डोंगरावर जातील.

५ दि.३०/०७/२०२५ रोजी ००:०१ पासुन दि.३१/०७/२०२५ रोजी यात्रा संपेपर्यंत कोल्हापुर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, माल वाहतुक करणारे ट्रॅक्टर्स, तीन चाकी, इ वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे. रत्नागिरी-कोल्हापुर मार्गावर ये जा करणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा-कोडोली-वाठार-राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचा वापर करावा.

टिप :- वरील प्रमाणे प्रवेश मार्ग बंद, सुरु करणे, नो पार्कंग झोन, पार्कीग ठिकाणे यामध्ये परीस्थीती व

आवश्यकतेनुसार बदल करणेत येतील.

वरील प्रमाणे वाहतूकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंद, नो पार्कींग झोन हे नियमन दि.३०/०७/२०२५ रोजी ००.०१ वा. पासून

दि.३१/०७/२०२५ रोजी यात्रा संपेपर्यंत करण्यात येईल.

(सध्या पाऊसाळा ऋत सुरु असलेने पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडल्यास घाट माथ्यावरील मार्ग धोकादायक व निसरडा होतो अशावेळी वाहनधारकांनी योग्य त्याप्रकारे वाहन चालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे डोंगरावरील पार्किंग ठिकाणी चिखल होत असल्यामुळे वाहने पार्किंग करताना वाहन फसण्याची शक्यता असलेने आपले वाहनास चांगले टायर असलेले वाहन यात्रा कालावधीत वापरावे. अशी माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली