लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन खालील लिंक वर क्लिक क्लिक करून लिंक ओपन करा व पहा
https://www.youtube.com/live/q0M6HVPSRhc?si=BDTRoNV8KM9GRMU2
लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन खालील लिंक वर क्लिक क्लिक करून लिंक ओपन करा व पहा
https://www.youtube.com/live/q0M6HVPSRhc?si=BDTRoNV8KM9GRMU2


कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये दिनांक २७/०८/२०२५ रोजी राजारामपुरी येथे एकुण ५१ सार्वजनिक आगमन मिरवणुक होणार आहे. सदरची मिरवणुक ही जनता बाजार चौक ते आग्नेयमुखी मारुती मंदिर या मार्गावरून होणार आहे. याकरीता जनता बाजार चौक ते आग्नेय मुखी मारुती मंदिर हा मिरवणुक मार्ग आणि जनता बाजार चौकाकडे जाणारे सर्व मार्ग या वाहतुकीचे योग्य ते नियमन करणे गरजेचे आहे. तसेच, सदर मिरवणुकीच्या अनुषंगाने राजारामपुरी आणि जनता बाजार चौक शी संबंधीत मार्ग मोटार वाहनांना बंद व खुले करणे वन वे मार्ग शिथिल करणे बाबतचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले आहेत ते खालीलप्रमाणे-
अ)वन-वे मार्गात शिथिलता
खालील वन वे मार्ग हा सार्वजनिक मंडळाचे गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीतील वाहनांसाठी ये-जा करणेच्या कालावधी करीता शिथील करण्यात येत आहेत.
०१ जनता बाजार चौक ते आग्नेय मुखी मारुती मंदिर
ब)वाहतुकीसाठी बंद व खुले करणेत आलेले मार्ग
१ राजारामपूरी ११ वी गल्ली आग्नेय मुखी मारुती मंदिर ते जनता बाजारकडे येणा-या (राजारामपूरी मेन रोडवरील) वाहतुक दोन्ही बाजूस पूर्णपणे बंद करणेत येत आहे.
२ बाईचा पुतळा चौकाकडून ताराराणी विद्यापीठकडे (व्ही टी पाटील सभागृह) जाणारी सर्व मोटार वाहनांना बाईचा पुतळा या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत असून सदर मोटार वाहन चालकांसाठी के रामचंद्र भाऊसो कांबळे चौक (शाळा नं ९) ते शाहुमिल पोलीस चौकी हा एक दिशा मार्ग करणेत येत आहे.
३ शाहुमिल पोलीस चौकीकडून के रामबंद्र भाऊसो कांबळे चौकाकडे (शाळा नं ९) जाणारी सर्व मोटार वाहतुक शाहुमिल पोलीस चौकी या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत असून सदर मोटार वाहन चालकासाठी ताराराणी विद्यापीठ (व्ही टी पाटील सभागृह) ते बाईचा पुतळा चौक हा एक दिशा मार्ग करणेत येत आहे.
४ बागल चौक येथुन जनता बाजार कडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल, सदरची वाहतुक ही बागल चौक ते बीटी कॉलेज आणि पुढे अन्य पर्यायी मार्गान मार्गस्थ होईल.
५ टाकाळा चौक येथुन जनता बाजार चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल. सदरची वाहतुक ही मा. पी. एन पाटील बंगला किंवा रेल्वे फाटक कडे आणि पुढे अन्य पर्यायी मार्गाने मार्गस्थ होईल,
६ शहाजी लॉ कॉलेज चौक येथुन जनता बाजार चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल. सदरची वाहतुक ही टाकाळा चौकाकडे किंवा परिख पुलाकडे आणि पुढे अन्य पर्यायी मागनि मार्गस्थ होईल.

क) पार्किंग व्यवस्था
०१ व्हि टी पाटील भवन परिसर
२ राजारामपुरी शाळा क्र.०९ मैदान
३ दसरा चौक
४ बिंदू चौक
वरील सर्व मार्ग हे दिनांक २७/०८/२०२५ रोजी सायंकाळी १६:०० वाजले पासून राजारामुपरी येथील सार्वजनिक श्री. गणेश मुर्तींचे आगमन मिरवणूकीने होईपर्यंत मिरवणुकीतील वाहना करीता वनवे मार्ग शिथिल व इतर सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद सुरु करणेत येत आहेत.
अशी माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली


कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये दिनांक २७/०८/२०२५ रोजी सार्वजनिक घरगुती गणेशमूर्तीचे आगमन मिरवणुकीने होत असलेने शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी (गंगावेश) कुंभार गल्ली व बापट कॅम्प, कुंभार गल्ली या ठिकाणावरून गणेश मुर्ती मोठया प्रमाणात खरेदी करुन मिरवणुकीने घेवून आणेसाठी नागरिक मोटार वाहनांनी येत असल्याने सदर मिरवणूका सुरळीत व सुरक्षित पार पाडणे करीता व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता शाहुपूरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प, कुंभार गल्ली येथील वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्याकरीता सदर रहदारी नियमना करीता शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प येथील मार्ग मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व खुले करणेबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग खालीलप्रमाणे :-
शाहपुरी कुंभार गल्ली :-
१. शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना नाईक अँन्ड नाईक कंपनी समोर प्रवेश बंद करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून)
२. फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना ( अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) रिलायन्स मॉल कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
३. पार्वती सिग्नल चौक व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
४. गवत मंडई चौकातून कुंभार गल्लीकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना गवत मंडई चौकात प्रवेश बंद करणेत येत आहे.
पापाची तिकटी (गंगावेश) कुंभार गल्ली:-
१. पापाची तिकटी ते बुरुड गल्ली जाणारे मार्गावर सर्व प्रकारचे वाहनांना पापाची तिकटी या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे.
२. शाहू उद्यान गंगावेश ते कुंभार गल्ली जाणारे मार्गावर सर्व प्रकारचे वाहनांना शाहू उद्यान या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे.
३. गंगावेश चौक ते पापाची तिकटी ते माळकर चौक या मार्गावर वाहन उभे करणेस मनाई करणेत येत आहे.
बापट कॅम्प कुंभार गल्ली
१. शिरोली टोल नाका ते बापट कॅम्प कडे जाणारे मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद करणेत येत आहे. सदरची वाहने ही मार्केटयार्ड चौक येथून जाधववाडी मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
२. रा.छ. शाहू मार्केट यार्ड समोरुन बापट कॅम्प कुंभार गल्ली मध्ये आत जाणारी वाहने परत त्याच मार्गाने येता सर्व वाहने रिव्हरसाईड होंडा शोरुम जवळचे रस्त्याने बाहेर मार्गस्थ होतील.
नो पार्किंग:
१. गवत मंडई येथील श्री नाईकनवरे यांचे निवासस्थान जवळील कॉर्नर चौकापासून सर्व बाजूस ५० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाना नो पार्किंग करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहनाना बगळून)

पार्किंग सुविधा :
१. शाहुपूरी कुंभार गल्ली
१) पार्वती सिग्नल चौका जवळील आयर्विन खिश्चन हायस्कुलचे पटांगणावर वाहने पार्क करतील.
२) शाहूपुरी ४ व ५ वी गल्ली येथे वाहतूकीस अडथळा होणार नाही असे पार्किंग करतील,
२. बापट कैम्प कुंभार गल्ली
१) प्रिन्स शिवाजी विदयामंदिर, शाळा क्र. ३२ जाधववाडी (बापट कैम्प) २) ओम कॉम्प्लेक्स समोरील रिकामी गुरु नानक सोसायटीची जागा, बापट कैम्प
वरील सर्व मार्ग हे दिनांक २७/०८/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजले पासून सार्वजनिक व घरगुती श्री. गणेश मुर्तीचे आगमन मिरवणूकीने होईपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद व खुले करणेत येत आहेत.
अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली

पर्यावरण अनुकूल गणेशोत्सव समय की मांग है और यह सबकी जिम्मेदारी है
महाराष्ट्र राज्य, शाखा लातूर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर -शिरीषकुमार शेरखाने




मुंबई: रविवार, दि. 17 अगस्त 2025,
मीरा-भाईंदर, मुंबईनागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC)
(भारत सरकार, कॉर्पोरेट मंत्रालय में पंजीकृत)
महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार
माननीय महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर की प्रमुख उपस्थिति और मार्गदर्शन में महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार का सफल आयोजन किया गया। इस महत्वपूर्ण आयोजन में महाराष्ट्र राज्य के 42 प्रमुख अधिकारियों ने सक्रिय रूप से भाग लिया।
आयोजन का नेतृत्व महाराष्ट्र राज्य निदेशक श्री देवेंद्र वाखारिया एवं उनकी टीम द्वारा किया गया।


प्रशिक्षण सत्र के दौरान –
महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर ने विस्तार से बताया कि Citizen Rights Protection Council (CRPC) क्या है, उसकी क्या जिम्मेदारियाँ हैं और समाज की सेवा हेतु प्रत्येक अधिकारी कैसे निष्ठा और प्रतिबद्धता से कार्य कर सकता है।
अधिकारियों को यह भी मार्गदर्शन दिया गया कि समाज की तकलीफ़ों को समझना, नागरिकों की शिकायतों का समाधान करना और न्याय दिलाने के लिए सहयोग करना ही CRPC का मूल उद्देश्य है।
डिविजनल डायरेक्टर जनरल श्री चंद्रकांतजी धोत्रे सर
महाराष्ट्र ज़ोनल डायरेक्टर श्री गणेशजी नावाडे सर ने भी अधिकारियों को उनके कार्य एवं समाजिक उत्तरदायित्व पर विशेष प्रशिक्षण दिया।
पूरे कार्यक्रम का मंच संचालन एवं प्रबंधन श्री संजय चंदारानाजी द्वारा किया गया।
इस अवसर पर श्री गौरव शाहजी, श्री संजय गांधीजी, श्री जिनेश बगड़ियाजी तथा अन्य वरिष्ठ अधिकारियों ने भी सेमिनार को सफल बनाने में विशेष योगदान दिया।





महाराष्ट्र के उन सभी 42 अधिकारियों का हृदय से आभार जिन्होंने इस प्रशिक्षण में भाग लेकर अपने कर्तव्य और समाज सेवा की शपथ को और दृढ़ बनाया।

यह सेमिनार केवल एक बैठक नहीं था, बल्कि यह एक मुख्य विशेष आयोजन था जिसने सभी अधिकारियों को यह प्रेरणा दी कि –
नागरिकों के अधिकारों की रक्षा करना,
समाज की समस्याओं को समझकर उनका समाधान करना,
और न्याय दिलाने की दिशा में सक्रिय सहयोग करना ही हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है।
हम सभी को यह संकल्प लेना है कि निष्ठा, परिश्रम और ईमानदारी से कार्य कर CRPC के माध्यम से समाज को सहयोग देंगे।
संपूर्ण प्रशिक्षण एवं आयोजन को सफल बनाने हेतु, मैं…
1. माननीय महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर
2. श्री गणेशजी नावाडे सर
3. श्री चंद्रकांतजी धोत्रे सर
एवं महाराष्ट्र की संपूर्ण CRPC टीम
✍️ देवेन्द्र वखारिया
महाराष्ट्र राज्य निदेशक
नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC)
जय हिंद। वंदे मातरम।



कोल्हापूर: महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग,जलजीवन मिशन अ़तर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागाकडील* अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत व वर दिलेल्या विविध विभागांचे मागण्या यासाठी धरणे आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण, लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या १० महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत.तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी असे तीन चार वेळा विनंती पत्रेही दिले आहे. पण याबाबत फक्त संबंधितांचे सचिव स़बधित इतर मंत्री यांच्या कडून फक्त कोरडे बैठकीचे आश्वासन दिले जात आहे. यापुढे हा विषय जातच नाही.हि राज्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे.
या शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आमचे कंत्राटदार अभियंता बंधु यांनी आपले जीवन संपविले हा धक्का राज्यातील कंत्राटदार यांना जबरदस्त बसला यामुळे निराशा पोटी राज्यातील अनेक कंत्राटदार यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या जीवनाचे बरेवाईट करण्याची घोषणा केली होती , परंतु राज्य संघटनेने तो आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ,यासाठी आपल्या अनेक बांधवांनी आपला देह त्यागला आहे, तेव्हा कुठे हा सुवर्ण दिन आपल्या जीवनात पहावयास मिळत आहे याची जाणीव करून दिली ,अशा शुभदिनी हे कृत्य करू नये, यासाठी कंत्राटदार यांचे मतपरीवर्तन केले ,यामुळे पुढील सर्व अनर्थ टळला . तसेच राज्यातील कंत्राटदार यांच्या नावावर भारताच्या स्वातंत्र्य दिनी जीवाचे बरेवाईट करून घेणारा कंलक दुर करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. राज्याचा विकासाचा गाडा हा दोन चाकावर आहे एक चाक शासन ,प्रशासन आहे दुसरे चाक विकासाची कामे करणारे कंत्राटदार आहेत याची जाणीव सुद्धा शासन विसरले आहे सदर कंत्राटदार यांना कुटुंब व इतर चरितार्थ आहे ,इतर अनेक कोटी संख्येने असलेला वर्ग कंत्राटदारांवर अवलंबून आहे याची थोडीशी जाणीव राज्यकर्ते यांच्या रोजच्या दैनंदिन मधुन दुर्दैवाने दिसत नाही.
यासाठीच कालच तिन्ही राज्य संघटनेची बैठक जबरदस्त संख्येच्या उपस्थितीत online पद्धतीने पार पडली.या बैठकीत शासन कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके न देणे व इतर अनेक विषयांवर निर्णय न घेतल्याचे निषेधार्थ शासनाच्या विरोधात संबंध महाराष्ट्राच्या ३५ जिल्हा मध्ये मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे व उग्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे वतीने देण्यात आलेची माहिती कंत्राटदार शंकरराव पाटील यांनी दिली








ग्राम रिधोरा में पूर्व विधायक श्री अजय चौरे जी के निज निवास पर गोकुल अष्टमी (गोपाल काला) कार्यक्रम का आयोजन परंपरागत रूप से इस वर्ष भी श्रद्धा और उल्लास के साथ किया गया। यह आयोजन पिछले 50 वर्षों से अधिक समय से निरंतर जारी है और क्षेत्र की धार्मिक परंपराओं का अहम हिस्सा बन चुका है।
कार्यक्रम में समाजसेवी, पत्रकारगण, राजनैतिक क्षेत्र से विशिष्ट अतिथि एवं बड़ी संख्या में क्षेत्रीय जनता उपस्थित रही। सभी ने भगवान श्रीकृष्ण के जन्मोत्सव को भक्ति भाव और सामाजिक समरसता के साथ मनाया।
गोपाळकाला प्रसाद वितरण के साथ भजन, कीर्तन और श्रीकृष्ण लीला के कार्यक्रमों ने श्रद्धालुओं को भावविभोर कर दिया। आयोजन की सराहना करते हुए सभी अतिथियों ने इसे सामाजिक एकता और सांस्कृतिक विरासत का प्रतीक बताया।
कार्यक्रम के संयोजक श्री अजय चौरे जी ने सभी आगंतुकों का आभार व्यक्त करते हुए कहा कि यह आयोजन क्षेत्र की सांस्कृतिक जड़ों को मजबूत करता है और युवा पीढ़ी को परंपराओं से जोड़ता है।





