








कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवारी १० डिसेंबर रोजी सरोळी ता आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रम वाटप सोहळा संपन्न झाला
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांची सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थाना पासुन पादुकाची भव्यदिव्य रथातून शोभायात्रा निघाली यामध्ये निशान धारीपुरुष- महिला कलशधारी महिला, भजन व महिलांचे लेझीम पथक हलगी वाद्य व तुतारी च्या गजरात ही शोभायाता गावातील प्रमुख मार्गावरुन जात ती १०.३० वाजता विविध पथक व ढोल ताशाच्या निनादात कार्यक्रम स्थळी पोचली ११ वाजता पुरोहितांच्या वतीने यजमा द्वारे गुरुपूजन सोहळा संपन्न झाला गुरुपूजना साठी हजारो भाविकांच्या गुरु पूजनाची व्यवस्था जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते १२.३० वाजता आरती संपन्न झाली.

त्या नंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंटी चे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.



यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय उप पोलीस अधिक्षक गडहिंग्लज विभाग रामदास इंगवले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे लोकमान्य संस्था समूहाचे संस्थापक श्री जनार्दन नेऊगरे करवीर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे मुख्यपीठ सहाय्यक दीपक खरुडे मुख्य पीठ युवा निरीक्षक सुनील वीर ,पीठ लेफ्टन जनरल राजेंद्र खांबल, पीठ महिला निरीक्षक राधिका पाटील, पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम पादुका दर्शन दौरा प्रमुख सोमदे आप्पा ,ज.न.म. संस्थांनचे ट्रस्टी अभिजीत अवसरे , प्रोटोकॉल अधिकारी विक्रांत घासे व त्यांची टीम यांच्यासह इतर मान्यवर वआयोध्या उत्तर प्रदेश व हम्पी या धारवाड ठिकाणाहून आलेले साधुसंत उपस्थित होते

यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधिक्षक रामदास इंगवले म्हणाले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे समाजकार्य व अध्यात्मिक कार्य खूप मोठे आहे मला माहित नव्हतं की पेपरच्या माध्यमातून ऐकलं होतं परंतु आज संस्थानाच्या ईव्ही च्या माध्यमातून जगद्गुरु च्या कार्याची माहिती घेतल्यानंतर समजले की किती मोठे आध्यात्मिक व सामाजिक कार्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे आहे आज सरोळी येथे आम्हा सर्वांच्या हस्ते १६ घरघंटींचे गरजू महिलांना वाटप केले जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणून जगद्गुरूंच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या

त्यानंतर उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना तरुणांना रोजगार व नोकरी सांभाळून आजच्या धावत्या युगामध्ये आध्यात्मिक मार्गाने चालावे असे आवाहन केले व जिल्हा सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तगण यांना शुभाशीर्वाद दिले त्यानंतर ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट झालेल्या भक्तगणांना ४६८ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ऑनलाइन उपासक दीक्षा बाबत मार्गदर्शन व उपासक दीक्षा दिली.
त्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य चार्यजी त्यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा सुरू झाला सर्वांना महाप्रसाद देण्यात आला कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार भाविक भक्तगण उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी जिल्हा सहध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील जिल्हा पदाधिकारी अमोल पाटील, महेश पाटील , रुपेश सुतार , आकाश साळुंखे, उत्तम माळवी, विवेक सुतार ,तुकाराम पाटील ,पूजा चव्हाण ,जिल्हा माजी पीठ महिला निरीक्षक सीमा पाटील, सहनिरीक्षक रमेश लोकरे प्रोटोकॉल अधिकारी एम आर पाटील, विजय धनवडे, सुभाष सुतार यांच्यासह सर्व जिल्हा सेवा समिती आजी माझी पदाधिकारी सर्व दानशुर दाते जिल्ह्याचे ज.न.म प्रवचनकार सर्व तालुका सेवा समिती महिला सेना, युवासेना, संग्राम सेना
विषेश सहकार्य जिल्ह्य सहअध्यक्ष मधुकर बाबर आजरा तालुक्याचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आकाराम देसाई बजरंग पाटील शिवाजी सरंबळे, विठ्ठल जाधव व आजरा तालुका व सेवा केंद्र पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी दोन महिने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहिते यांनी केले आभार सामाजिक उपक्रम प्रमुख अमित लाड यानी मानले.


कोल्हापूर:जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी ता.आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील श्री आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत स्वागत पादुका पूजन व भजन सोहळा संपन्न होणार आहे दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजले पासून सरोळी गावातून जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रथातून भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रे मध्ये विविध पथक असणार आहेत ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे कार्यक्रम स्थळी प्रस्थान होणार आहे त्यानंतर ११ वाजता ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी१६ घरघंटी चे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे
त्यानंतर मान्यवरांचे मनोगत संपन्न होणार आहे त्यानंतर पादुका व गुरुपूजन सोहळा आरती सोहळा ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे प्रवचन संपन्न होणार आहे त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट होणाऱ्या भक्तगणांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे . त्यानंतर पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार या कार्यक्रमात उपस्थिती राहून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा.असे आव्हान रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत तसेच सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती
व आजरा तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे..


A shocking system of “mortgaging” or selling tribal children to shepherds in Rajasthan has now come under the scrutiny of the National Human Rights Commission (NHRC). Taking serious note of the allegations, the Commission has issued notices to the Superintendents of Police of Udaipur, Banswara, Dungarpur, Pratapgarh, Sirohi and Pali, along with the Principal Secretary of the Rajasthan Department of Women & Child Development (WCD).All officials have been directed to submit a detailed Action Taken Report (ATR) within four weeks.The action follows a detailed complaint submitted by Manish Jain, representing the National Crime Investigation Bureau (NGO), West Bengal Team.
The complaint reveals a cruel and inhuman practice prevalent in tribal regions, where children aged 8 to 12 are mortgaged or permanently sold for ₹20,000 to ₹45,000 to shepherds, mainly from Sirohi and Pali.
According to the complaint, these children face extreme exploitation: Forced to walk 30–35 km daily with livestock Denied proper food, rest, and medical care Abandoned by employers when they fall sick Shepherds deny any relation to the children when NGOs or police question them It amounts to a modern form of slavery and bonded labour. Rescue Operations Reveal the Truth Rescue operations over the past year have confirmed the allegations: Indore Police, with NGOs, rescued eight children from Udaipur, Banswara, Dungarpur and Pratapgarh Additional rescues were made from Gujarat and other areas of Rajasthan All the children were victims of this same “child mortgage” system.
Rescue operations over the past year have confirmed the allegations:Indore Police, with NGOs, rescued eight children from Udaipur, Banswara, Dungarpur and Pratapgarh. Additional rescues were made from Gujarat and other areas of Rajasthan. All the children were victims of this same “child mortgage” system.
Bench headed by Shri Priyank Kanoongo, Hon’ble Member, concluded that the allegations “prima facie appear to be violations of human rights.”The Commission ordered: A thorough investigation of all allegations. Field verification of facts Submission of a detailed ATR within four weeks.

This practice involves clear violations of:
Child Labour (Prohibition and Regulation) Act. Bonded Labour System (Abolition) Act Juvenile Justice (Care and Protection of Children) Act
Right to Education Act
Articles 21, 23 and 24 of the Constitution of India
In the complaint, Manish Jain urged the NHRC to:
Launch large-scale rescue operations in tribal belts.
Ensure rehabilitation, education, and medical care for rescued children.
Fix accountability of negligent officials.
Take tough action against human trafficking networks and exploiters
This is the first time that a widespread network operating across multiple districts has faced:
✔ National-level cognizance
✔ Simultaneous notices to SPs of six districts
✔ Accountability fixed on the WCD Department
✔ A strict four-week deadline
Experts believe this action could lead to large-scale rescues and strict criminal proceedings against offenders.
“Children cannot be mortgaged for livelihood. NHRC’s intervention brings new hope for tribal children. Rajasthan’s administration must now act swiftly and sternly.”
Manish Jain
This issue is not just about Rajasthan—it reflects a national crisis of child safety, poverty-driven exploitation, and human trafficking. NHRC’s action could trigger major rescue operations, systemic reforms, and criminal accountability.

छिन्दवाड़ा। हर दम दीनःदुखियों की चिन्ता करने वाले और संवेदनशील सांसद बंटी विवेक साहू ने एक बार फिर अपनी संवेदनशीलता का परिचय दिया है। जनता के सुख-दुख को अपना सुख-दुख समझने वाले सांसद बंटी विवेक साहू ने फरियादी के फोन पर फरियाद सुनने के 15 मिनट के अंदर खुद ही धरमटेकड़ी चौकी पहुंचकर आरोपी के खिलाफ कार्रवाई कराई।
उल्लेखनीय है कि छिंदवाड़ा निवासी दिनेश काकोड़िया ने शाम लगभग 6ः45 बजे रोते हुए बताया कि उनकी बेटी के साथ एक युवक ने छेड़छाड़ की है। जिसकी शिकायत उन्होंने दोपहर में धरमटेकड़ी चौकी जाकर लिखित में की थी। लेकिन पुलिस द्वारा कोई कार्रवाई नहीं की गई। यहां तक की आरोपी युवक द्वारा थाने में आकर पीड़ित को ही धमकी दी गई इसके बाद भी पुलिस ने उन पर किसी प्रकार की कोई कार्रवाई नहीं की।
यह सुनते ही सांसद बंटी विवेक साहू ने उन्हें थाने पहुंचने का कहते हुए खुद भी धरमटेकड़ी चौकी के लिए रवाना हो गए। वहां पहुंचकर उन्होंने पुलिस अधिकारियों से पूछा की इतने संवेदनशील मामले में शिकायत होने के बावजूद अभी तक आरोपी के खिलाफ कार्रवाई क्यों नहीं की गई? सांसद श्री साहू ने तत्काल आरोपी के खिलाफ कार्रवाई करने के लिए कहा। इस अवसर पर उन्होंने कहा कि हमारी बहनों और माताओं पर किसी तरह का अत्याचार बर्दाश्त नहीं किए जायेंगे। मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव द्वारा महिलाओं की सुरक्षा और अधिकारों के लिए लगातार प्रयास किए जा रहे है। उन्होंने पीड़ित परिवार को आश्वासन दिया कि आरोपी के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जायेगी। इस अवसर पर मंडल अध्यक्ष सौरभ ठाकुर, नवीन बारस्कर, चंद्रकुमार चंदू जैन, रवि मालवी, पंकज पाटनी, शंशाक चंदेल सहित अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य लोग उपस्थित थे।






आज 21 नवंबर 2025 से नागपुर में चार दिवसीय एग्रो विजन राष्ट्रीय मेला एवं प्रदर्शनी का आयोजन किया गया है। आयोजन की थीम “एम्पावरिंग फॉरमर्स-टेक्नोलॉजी, ट्रेनिग एंड ट्रेड” रखी गई है। इस आयोजन का शुभारम्भ कार्यक्रम आज केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान के मुख्य अतिथि और सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी की अध्यक्षता में आयोजित हुआ। इस आयोजन में मध्यप्रदेश को पार्टनर स्टेट के रूप में भागीदारी के लिए आमंत्रित किया गया है। गौरव की बात है कि इस आयोजन में प्रदेश की ओर से भी स्टॉल लगाया गया है और नोडल अधिकारी के रूप में किसान कल्याण एवं कृषि विकास विभाग मध्यप्रदेश की ओर से उप संचालक कृषि विभाग छिंदवाड़ा श्री जितेन्द्र कुमार सिंह और उनकी टीम इसका प्रतिनिधत्व कर रही है।
मध्यप्रदेश के स्टॉल में जिला छिंदवाड़ा, बैतूल, सिवनी, नरसिंहपुर के विभिन्न उत्पादों का प्रदर्शन किया गया है । छिंदवाड़ा जिले के मिलेट्स उत्पादों, चिरौंजी, आलू एवं आलू से बने विभिन्न उत्पादों, जैविक अनाज, जैविक सब्जियां, गठालू (एयर पोटैटो) सहित पांढुर्णा जिले का वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट संतरा, केला, जैविक हल्दी व नरसिंहपुर जिले का वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट तुअर दाल, जैविक गुड़, सिवनी जिले का वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जीराशंकर चावल, बैतूल का कच्ची घानी का तेल एवं गड़मल सहित अनेक उत्पादों का प्रदर्शन किया गया है। यह मेला 21 से 24 नवंबर तक चलेगा ।
